tag:blogger.com,1999:blog-78453440921672576022024-02-20T07:37:13.584-08:00शब्द मनीचे फुललेल्या कळीचेआकाशातील लुकलुकणाऱ्या ताऱ्यांचे मनातल्या धुसर स्वप्नांचे.. शब्द आहेत माझ्या छोट्य़ा प्रयत्नांचे "शब्द मनीचे फुललेल्या कळीचे"..jyotihttp://www.blogger.com/profile/13163935526562415866noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-7845344092167257602.post-1689029044496409582010-09-20T01:57:00.001-07:002010-09-20T01:57:40.195-07:00ब्रेडचा उपमा : -साहित्य :- ब्रेड चा चुरा १ वाटी , कांदे १ , टोमॅटो १ , जिरे १ चमचा , मोहरी १/२ चमचा , कोथिंबीर , चवीपुरते मीठ ,चाट मसाला थोडासा <br />कृती :- कढई मधे तेल गरम करून त्यात मोहरी , जिरे ,कांदा टाकून लालसर होईपर्यंत भाजून घ्या . नंतर त्यात टोमॅटो टाकून चांगले परतून घ्या .त्यानंतर ब्रेड चा चुरा भाजून घ्या. वरुन थोडीशी कोथिंबीर टाकावी आणि थोडे परतून वरुन थोडासा चाट मसाला भूरभुरावा .jyotihttp://www.blogger.com/profile/13163935526562415866noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7845344092167257602.post-59953124453897129392010-09-09T04:31:00.001-07:002010-09-18T04:17:19.833-07:00देवघर<strong>देवघर</strong><br />देवघर म्हणजे आपल्या घरातील एक पवित्र जागा . पण ह्या देवघरात देव व्यवस्थित मांडण्याची एक रीत आहे. ती जर समजून घेतली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होईल.<br />देवाची मांडणी करताना प्रथम त्याचा क्रम लक्षात घेतला पाहिजे. प्रथम श्री गणपतीची मूर्ती स्थापन करून त्याच्या डाव्या बाजूला आपल्या कुलदेवतेची मूर्ती ठेवावी आणि गणपतीच्या उजव्या बाजूला<br />आपल्या कुलदेवीची मूर्ती ठेवावी आणि जर आपले कुलदेव आणि कुलदेवी माहीत नसेल तर कोणत्याही देवीची उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला कोणत्याही देवाची मूर्ती ठेवावी पण , मध्यभागी मात्र श्री गणपतीची मूर्ती स्थापन करावी .पण सर्व देव एका ओळीत न मांडता एकापुढे एक असे ठेवावेत , म्हणजे एक ओळ कुलदेव श्री गणपती आणि कुलदेवी यांची होते तर दुसरे देव त्यांच्या समोर दुसरी ओळ करून मांडावेत. आणि श्यकतो एका देवाची एकच मूर्ती असावी .jyotihttp://www.blogger.com/profile/13163935526562415866noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7845344092167257602.post-19973782593336579602010-09-08T04:00:00.000-07:002010-09-08T04:12:25.628-07:00नामजप :प्रत्येक वारी त्या-त्या देवतांचे स्मरण करण्यासाठी किमान १५ मिनीटे नामजप केल्यास त्याचे फळ लवकर मिळते . तसेच ,<br />आपल्या कुलदेवतेचे रोज १५ मिनीटे नामजप केल्यास त्याचे फळ लवकर मिळते आणि जर आपल्या कुलदेवतेचे<br />नाव माहीत नसेल तर फकक्त "ओम कुलदेवताय नम : "एवढे जरी रोज १५ मिनिटे केले तरी कुलदेवतेचे नामजप केल्याचे पुण्य मिळते .jyotihttp://www.blogger.com/profile/13163935526562415866noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7845344092167257602.post-85149380671998593342010-09-07T01:41:00.000-07:002010-09-07T01:49:02.891-07:00अध्यात्माविषयी थोडेसे :रांगोळी काढताना : रांगोळी काढताना नेहमी घरच्या बाहेर उजव्या बाजूस काढावी . रांगोळी मधे नेहमी "श्रीराम" लिहावे . त्यामुळे वाईट शक्तींपासून आपल्या घराचे रक्षण होते.jyotihttp://www.blogger.com/profile/13163935526562415866noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7845344092167257602.post-64407285067919052752010-09-03T03:32:00.001-07:002010-09-03T03:32:37.312-07:00मुगाचे धीरडे :साहित्य : १/२ वाटी मुगाची दल , १ वाटी तांदूळ , आले-लसूण पेस्ट १ चमचा , ओळी मिरची , कोठीबीर, ओवा, जिरे, थोडासा गरम मसाला , कॅनडा.<br />कृती : प्रथम मूग दल व तांदूळ ४ ते ५ तास भिजत घालावेत . त्यानंटेर ते चांगले धुवून त्याचे वाटण तयार करावे .<br />तयार वतनात जिरे, हिरवी मिरची चिरून , कॅनडा बारीक चिरून, ओवा , मीठ , कोत्तीबीर ओ थोडासा गरम मसाला टाकून <br />ते चांगले एकजीव करून घ्यावे व गरम तव्यावेर किवा पनवेर त्याचे धीरडे घालून ते चांगले खरपूस भाजून घ्यावे व <br />खोबर्यच्या चटणीबरोबर खयला द्यावेjyotihttp://www.blogger.com/profile/13163935526562415866noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-7845344092167257602.post-45691155169927736882010-09-03T03:15:00.001-07:002010-09-03T03:15:58.338-07:00पालक पुलाव :साहित्य : पालक एक जुडी , टोमॅटो २ , कांदे २, लवंग ४ , दालचिनी ४ , तूप , हिरवा वाटणा , बताते ,ओळी मिरची , फ्लवर , मीठ , कोबी , आले-लसूण पेस्ट १ छ्मचा , जिरे ,हळद , सिमला मिरची , फारसबी <br />कृती : प्रथम सर्व हिरव्या भाज्या धुवून चिरून घ्याव्या . नंतर एका भांड्यात तेल गरम करून त्यात लवंग , दालचिनी , मीरे, हिरवी मिरची, जिरे, टाकून कां डा भाजून घ्यावा . कॅनडा गरम झल्यावेर त्यात धुवून १५ मिनिटे ठेवलेले तांदूळ टाकावे व ते चांगले भाजून घ्यावेत.<br /> नंतर त्यात गरम पाणी घालून भात चांगला शिजू द्यावा.<br /> इकडे दुसर्या भांड्यात तेल टाकून त्यात जिरे,आले-लसूण पेस्ट<br />जिरे, मीरे , गरम मसाला, हळद , टोमॅटो भाजून घेऊन त्यात सर्व भाज्या टाकून थोड्या शिजवून घ्याव्यात . आणि दुसर्या भांड्यात तूप घळण त्यावेर एक भातचा तर व एक भाजीचा अस तयार करून भांडे चांगले बंद करून त्याला वाफ येऊ द्यावी . नंतर सर्व्ह क्रवेjyotihttp://www.blogger.com/profile/13163935526562415866noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7845344092167257602.post-91105557110363846222010-09-03T02:04:00.000-07:002010-09-03T02:48:00.198-07:00khana khajanaब्रेड चे पॅटिस <br /> साहित्य :- ब्रेड स्लाइस २ , बटाटा भाजी १ वाटी , कोथिंबीर ,चवीपुरते मीठ ,ओवा,आले-लसुंन पेस्ट १/२ चमच <br /> कृती :-ब्रेड च्या भाजी मध्ये ओवा,आले-लसुंन पेस्ट,कोथिंबीर व मीठ घालून प्रथम ब्रेड ची भाजी चांगली मळून घ्या . नंतर ब्रेड चे तुकडे दुधात भिजवून घ्यावे आणि चांगले कोरडे करुन <br />त्यात तयार भाजी भरून त्याची चांगली पारी करून ते नीट मिटून घ्यावे व ते गोळे मंद आचेवर टाळून घ्यावे व सॉस किवा चटणीबरोबर द्यावे.jyotihttp://www.blogger.com/profile/13163935526562415866noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7845344092167257602.post-21487998176927671662008-11-28T21:40:00.000-08:002008-11-28T21:49:37.905-08:00माझी सुट्टी<strong>माझी सुट्टी</strong><br /><br />मी गेले होते सुट्टीला<br />मा्झ्या मामाच्या गावाला<br /><br />शाळा होती सुरू सोमवारी<br />पण मामा गेले मुंबईला त्याच वारी<br /><br />आता जावे म्हणले मंगळवारी<br />तर आजोबा गेले पुण्याला त्याच वारी<br /><br />आजीच्या गावची मंडळी आली सारी<br />मग जायचे कसे बुधवारी?<br /><br />आता गुरुवार ,शुक्रवार, शनिवार<br />आजी गेली रुसून , मामी बसली फुगुन<br /><br />कोणच नाही सोडवायला<br />मी जाऊ कशी शाळेला???jyotihttp://www.blogger.com/profile/13163935526562415866noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7845344092167257602.post-21009297403193915262008-10-16T22:45:00.000-07:002008-10-16T23:53:38.457-07:00शिक्षकांचे विद्यार्थिनीस पत्र . . . . . . .<strong>शिक्षकांचे विद्यार्थिनीस पत्र . . . . . . .</strong><br /><br />आता कुठे ...... ? <br />आयुष्यातली महत्वाची परिक्षा तू द्यायला निघालीस<br />पण आता तर तुझ्या खऱ्या परिक्षांना सुरवात होणार<br />अशा अजुन खूप सुख:दुखा:च्या परिक्षा तु देणार आहेस <br />आकाशाच्या सरोवरात फूलणारे जीवन तुला उजळायचे आहे<br />त्यासाठी तुला स्व:तालाच दीप व्ह्यायचे आहे<br />आणि इतरांना जानाचा प्रकाश द्यायचा आहे..<br /><br />जीवनातल्या ह्या खडतर प्रवासात<br />तुला रक्ताळलेल्या पायांनी चालायचंय<br />आणि सुखा ला मागे सारून , दुखा:ला कवटाळायचंय<br />शिक्षणाने शिकवले , तुला दुसऱ्यासाठी झिजणं<br />पण त्यासाठी विसरू नको स्वत:साठी फुलणं दुनियाच्या शाळेत ,<br />व्यवहाराच्या आडव्या-उभ्या धाग्यावर्<br />गुंफत रहा मायेची विण..<br /><br />जीवनाच्या सप्तपदीतून अनुभवाचे गीत तुला गायचे आहेत<br />अन धरतीच्या कागदावर, समुद्राच्या शाईने<br />आभाळाएवढ्या मनाने भारताचे नाव लिहायचेय<br />शुभस्मरणाच्या कळीतून सुखी जीवनाचा गुलाब तुला उजळायचा आहे<br />त्यासाठी प्रत्येक फुलाला फूलण्याचा अधिकार तुला द्यायचा आहे<br />आजच्या स्पर्धेच्या युगात आयुष्याचे गीत मधूरतेने होण्यास<br />आभ्यासाच्या सुरात , ज्ञानाच्या तलत,अनुभवाच्या बोलात<br />मधूर शब्दात जीवनाचे गीत तुला गायचे आहे..<br /><br />पुर्वी अंधाराला तुझे छोटे डोळे घाबरत होते<br />पण याच डोळ्यांनी तुला साऱ्यांना प्रकाश दाखवायचा आहे<br />चिमणीसारख्या चिवचिवलेल्या धरतीच्या प्रांगणात कधी काळी<br />ईवलिशी पावलं टाकत तू आली होतीस<br />पण याच धरतीच्या प्रांगणात उद्या तुला ताठ मानेने<br />आदर्श पावले टाकीत यायचे आहे..<br /><br />लक्षात ठेव -<br />अंधाराला घाबरणे सोपे असते<br />पण दीवा लावणे खूप अवघड असते<br />म्हणून सांगतो , फूल म्हणून जगताना<br />माती बनून दुसऱ्यांना सुगंध द्यायला विसरू नको<br />स्पर्धेच्या ह्या युगात प्रवेश करण्याआधी ,<br />जाता-जाता पित्यासारख्या शिक्षकाचे एवढे लक्षात ठेव<br />विद्यादानासारखे पवित्र दान आम्ही केले,<br />त्याचे चीज तुला करून दाखवायचे आहे<br />अन् सार्या संकटाना तोंड देऊन ,<br />यशाचे शिखर तुला गाठायचे आहे<br />आणि सुख:दुखा:च्या या विशाल जीवनात<br />यशस्वी तुला व्हायचं आहे.jyotihttp://www.blogger.com/profile/13163935526562415866noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7845344092167257602.post-48328861969561676672008-10-13T23:58:00.000-07:002008-10-14T02:55:04.615-07:00जीवनसमुद्राला एकदातरी भरती<br />नाहीतर एकदा तरी ओहोटी येतेच<br />तसेच अगदी जीवनातही एकदातरी सुख<br />नाहीतर एकदातरी दुख येतेच..jyotihttp://www.blogger.com/profile/13163935526562415866noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7845344092167257602.post-52529719421206264502008-10-13T22:43:00.000-07:002008-10-13T22:44:50.076-07:00तिरस्कारचुलीवर ठेवलेल्या तव्यात पाण्याचा थेंब टाकला<br />तर चुर्रर्रर्र.. आवाज होऊन तो थेंब आटुन जातो<br />तसेच तुझ्या तिरस्काराला सामोरे जाऊन<br />मिही मनातल्या मनात मरुन जातो...jyotihttp://www.blogger.com/profile/13163935526562415866noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7845344092167257602.post-7765880836414662572008-10-10T23:45:00.000-07:002008-10-10T23:46:09.216-07:00धावअळवावरच्या पाण्याला<br />कितीही धरुन ठेवलं तरी ते पळतच<br />मनाच ही अगदी तसेच आहे<br />कितीही थांबवल तरी तुझ्याकडे धाव घेतच...jyotihttp://www.blogger.com/profile/13163935526562415866noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-7845344092167257602.post-61248736317717629812008-10-10T22:56:00.000-07:002008-10-10T22:58:33.335-07:00मनखुपदा समजावले मनाला <br />पुन्हा त्या आठ्वणीत रमू नको<br />पण त्यानेच सांगीतलं मला<br />पुन्हा पुन्हा तेच मला सांगु नको...jyotihttp://www.blogger.com/profile/13163935526562415866noreply@blogger.com0